काही जवळची माणसं चुकताहेत हे दिसूनही
काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते ..
आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो ..
पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ...
चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर
त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो ..
दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो ..
सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.
काहीच करता न येणं यासारखी दुसरी हतबलता नसते ..
आपण सर्व प्रयत्न करून थकलो असतो ..
पुढ्ल्यानं ऐकायचंच नाही ठरवलं असेल ...
चुकीच्या मार्गानं जायचंच ठरवलं असेल तर
त्याचे कान आणि पाय धरूनही उपयोग नसतो ..
दूर निघून जाणारयाला बघत राहण्याशिवाय उपाय नसतो ..
सदिच्छा तेवढ्या पाठी पाठी पाठवत राहाव्या ...तेवढं तर हातात असतंच.
No comments:
Post a Comment