Saturday, 2 June 2018

कधी लाट वाटे जरा आपुलीशी
कधी भास तिचा जशी सावलीशी
जरा ओल येतो तुशारात शिंपून
अकस्मात होते जरा बावरीशी

मी .....उभी एकटी बोलते सागराशी !!




No comments:

Post a Comment

Featured post

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद...