#आतल्यामास्तरीणबाई म्हणतात,

मने,
आपण बासुंदी करायला दूध आणतांना दिसलो ना कि रस्ताभर चौकाचौकात लोकं विर्जनाची वाटी घेऊन तयार उभे दिसतील. तेव्हा घाबरून जायचं नाही, चांगल्या कामासाठीचं मनोबल कधीच कमी होऊ द्यायचं नाही, जमलं तर बासुंदीला दूध वाचवायचं.. नाहीच वाचलं तर तीच साखर आणि वेलची-केशर घालून मस्त श्रीखंड तयार करायचं.. तोंड तर दोन्हीने गोड़ होणारच ... नाही का ? 😋🤗😇😇😇

#A_Wise_Woman_Said -

Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय