Thursday, 5 April 2018

#आतल्यामास्तरीणबाई म्हणतात,

मने,
आपण बासुंदी करायला दूध आणतांना दिसलो ना कि रस्ताभर चौकाचौकात लोकं विर्जनाची वाटी घेऊन तयार उभे दिसतील. तेव्हा घाबरून जायचं नाही, चांगल्या कामासाठीचं मनोबल कधीच कमी होऊ द्यायचं नाही, जमलं तर बासुंदीला दूध वाचवायचं.. नाहीच वाचलं तर तीच साखर आणि वेलची-केशर घालून मस्त श्रीखंड तयार करायचं.. तोंड तर दोन्हीने गोड़ होणारच ... नाही का ? 😋🤗😇😇😇

#A_Wise_Woman_Said -

No comments:

Post a Comment

Featured post

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद...