Thursday, 4 February 2016



जीवन एक कोडं आहे, कधीही न सुटणार...सुटल्यासारख वाटता वाटता सोडविणाराच

त्यात कसा गुरफटला जातों कसा फरपटला जातो? ते त्यालाही समजत नाही. आणि मागे

फिरण्याचाही मार्ग नसतो......सापशिडीच्या खेळासारखी शिडी मिळालीच तर ठीक,

नाहीतर अजगराशी गाठ पडली कि खेळ संपला समजायचे.....इथे खेळाडूच्या

पात्रतेचा किंवा अपात्रतेचा भेदभाव नाही, शिडी विद्वानालाही वर नेते आणि

बिनडोक माणसालाही नको त्या ठिकाणी नेऊन बसवते....आणि अजगर विद्वानालाही

गिळतो आणि बिन्डोकालाही गीळ्तोच.........


(मना दुर्जना )



No comments:

Post a Comment

Featured post

साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !

'नागपूर' हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले शहर नाही, तर ते संस्कृती, शिक्षण आणि साहित्य यांचेही एक समृद्ध केंद...